शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

ट्रकने चिरडले, दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:59 IST

अंबड : दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री जालना-अंबड रस्त्यावर घडली. ...

अंबड : दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री जालना-अंबड रस्त्यावर घडली.बुधवारी रात्री आठच्या सुमारास अंबड शहरातील पठाण मोहल्ला येथील शेख फेरोज शेख शमशुद्दीन (३२) व अय्याज खान महेमूद खान पठाण (३०) आपल्या दुचाकीने (एम.एच.२१ -५८७०) जालन्याहून अंबडकडे येत होते. आठ वाजेच्या सुमारास पाठीमागून येणाºया कारने (एमएच.२० सीएस.७४२०) या दुचाकीस मागून धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्याच वेळी समोरून येणाºया ट्रकने दोघांना चिरडले. या अपघातात शेख फेरोज जागीच ठार झाला तर अय्याज खान हा गंभीर जखमी झाला आहे. अय्याज खान याला अंबड उपजिल्हा रुग्णालयातून प्रारंभी जालना व नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. मृत दोघांवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.राष्ट्रपतींना निवेदन....जालना - अंबड - वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारी झालेल्या अपघातातील मयत अयाज खान यांचे वडील महेमूद खान पठाण यांनी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिल्हाधिकाºयांमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली. मयताच्या वारसांना १५ लाखांची मदत करावी, वारसांना सरकारी सेवेत सामील करावे, जालना - अंबड रस्त्याची चौपदरीकरण करण्यात यावे या मागण्यांचा उल्लेख निवेदनात आहे.