शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चौपदरीकरणाच्या कामाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:25 IST

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न ...

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे पाहणी करण्यासाठी आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.यावेळी जोंधळे यांनी जालना जिल्हा हद्दीतील होत असलेल्या चौपदरीकरणाची पाहणी करून या महामार्गाचे काम करणा-या आयआरबी कंपनीच्या अधिका-यांना काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले. कुणाच्या संपादित झालेल्या शेत जमीन व बांधकाम बाबतच्या समस्या लवकर सोडवा अशा सूचनाही संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. चुकीच्या निवाड्यामुळे या समस्या निर्माण झाल्याचे शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले.सा. बां. विभागाने संबंधित जमीन व इमारती संपादित करीत असताना प्रत्यक्ष जाऊन मोजमाप न केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने मोजमाप झाल्याने शेतक-यांना मोबदला खूपच कमी मिळत असल्याची तक्रार आहे. जोंधळे यांनी या समस्या समजावून घेऊन एक महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, असे सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, महामार्ग प्रकल्प अधिकारी गाढेकर, तहसीलदार दत्ता भारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, आयआरबीचे अधिकारी धनराज परीट, एस. के. सावळकर, जनसंपर्क अधिकारी पाठक, २११ महामार्ग अन्याय कृती समितीचे तुकाराम वायाळ, बळीराम खटके, अजीम शेख, पंडित गावडे, विठ्ठल कोकणे, राजेंद्र तांदळे, आरेफ खान आदी उपस्थित होते.