शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चौपदरीकरणाच्या कामाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:25 IST

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न ...

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे पाहणी करण्यासाठी आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.यावेळी जोंधळे यांनी जालना जिल्हा हद्दीतील होत असलेल्या चौपदरीकरणाची पाहणी करून या महामार्गाचे काम करणा-या आयआरबी कंपनीच्या अधिका-यांना काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले. कुणाच्या संपादित झालेल्या शेत जमीन व बांधकाम बाबतच्या समस्या लवकर सोडवा अशा सूचनाही संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. चुकीच्या निवाड्यामुळे या समस्या निर्माण झाल्याचे शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले.सा. बां. विभागाने संबंधित जमीन व इमारती संपादित करीत असताना प्रत्यक्ष जाऊन मोजमाप न केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने मोजमाप झाल्याने शेतक-यांना मोबदला खूपच कमी मिळत असल्याची तक्रार आहे. जोंधळे यांनी या समस्या समजावून घेऊन एक महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, असे सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, महामार्ग प्रकल्प अधिकारी गाढेकर, तहसीलदार दत्ता भारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, आयआरबीचे अधिकारी धनराज परीट, एस. के. सावळकर, जनसंपर्क अधिकारी पाठक, २११ महामार्ग अन्याय कृती समितीचे तुकाराम वायाळ, बळीराम खटके, अजीम शेख, पंडित गावडे, विठ्ठल कोकणे, राजेंद्र तांदळे, आरेफ खान आदी उपस्थित होते.