शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा ऑक्सिजनवर : उत्पादक कंपन्या वाढूनही टंचाई कशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

दुसरीकडे ज्यावेळी कोरोना भारतासाठी नवीन होता, त्यावेळी देशात केवळ एकाच कंपनीकडून या रेमडेसिवीरचे उत्पादन होत होते. ते पुरतही होते. ...

दुसरीकडे ज्यावेळी कोरोना भारतासाठी नवीन होता, त्यावेळी देशात केवळ एकाच कंपनीकडून या रेमडेसिवीरचे उत्पादन होत होते. ते पुरतही होते. परंतु आज या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्याही सहापेक्षा अधिक आहे. त्यात देशात केवळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्येच जास्त कोरोना रूग्ण आढळून येत आहे. केवळ तीन राज्यांतच हा प्रादुर्भाव असताना रेमडेसिवीरची टंचाई निर्माण होतच कशी, असे मत कोरोना क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी बोलून दाखविले.

जालन्यात प्रशासनाची कसरत

आहेत, त्या इंजेक्शनचे वितरण हे विविध शासकीय तसेच खासगी रुग्णायात उचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना पुरविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. परंतु येथील डॉक्टर आणि केमिस्ट यांचे सहकार्य मिळत असल्याने दिलासा मिळत असल्याचे सांगण्यात आले. कोरोना रुग्णांना विषाणू प्रतिरोधक इंजेक्शन म्हणून रेमडेसिवीरचा डोस दिला जात आहे. हा डोस देताना त्याला प्रचंड मागणी आहे. कोरेाना झालेल्या रुग्णांना या इंजेक्शनचे सहा डोस दिले जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने खासगी असो की, सरकार रुग्णालये हेच इंजेक्शन घेण्यासाठी सुचवितात. त्यामुळे मागणी वाढल्याचे सांगण्यात आले.

चौकट

काळ्या बाजारावर बारकाईने लक्ष

जालन्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा काळा बाजार अर्थात चढ्या दराने विक्री होण्याची भीती आहे. ही बाब गंभीर असून, या मुद्द्यावर अन्न आणि औषध प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. जालन्यात हे इंजेक्शन केवळ एक हजार ४०० रुपयांनाच मिळत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.