शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

रामनामात अलौकिक शक्ती : संतोष महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

भोकरदन : शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे. कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. ...

भोकरदन : शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे. कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले तेव्हा त्यांना अत्यंत पिडा व त्रास होऊ लागला तेव्हा भगवान शंकरांनी रामनाम आपल्या कंठात धारण केले तेव्हाच विषाचा दाह शांत होऊन शीतलता लाभली. राम नावात अलौकिक शक्ती असून, ही दोन अक्षरे त्रैलोक्याला पावन करणारी आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. संतोष महाराज आढवणे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील मुठाड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. संतोष आढवणे यांची सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा पार पडली. यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून रामनाम भक्तीचे महत्त्व विशद केले. रामनाम पुरातन असले तरी ते नित्यनूतन आहे. त्या नामाची गोडी कमीच होऊ शकत नाही. नुसत्या रामनामाने वाल्मिक ऋषींचा उद्धार झाला. रामनामाचे लिखाण दगडावर केले तर दगडसुद्धा समुद्रावर तरले. जर रामनामाने दगड तरत असतील असतील तर निश्चितच आपण इहलोकाचा संसाररूपी सागर पार करत असताना रामनामाला आपल्या कंठी राम नाम धारण केले तर निश्चितच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.

शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे पण कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले तेव्हा त्यांना अत्यंत पीडा व त्रास होऊ लागला तेव्हा भगवान शंकरानी रामनाम आपल्या कंठात धारण केले तेव्हाच विषाचा दाह शांत होऊन शीतलता लाभली राम ही एकमेव दोन अक्षरे त्रैलोक्याला पावन करणारी आहे.

फोटो