शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

स्पार्किंगमुळे चार एकरातील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक झाला. अंबड तालुक्यातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे उसाला आग लागल्याची ही महिनाभरातील चौथी घटना असल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.शिवाजीनगर येथील तुकाराम तुळशीराम आदमाने, सखाराम तुळशीराम आदमाने व पांंडुरंग जालिंदर आदमाने यांनी गहिनीनाथनगर शिवारातील गट क्रमांक चारमध्ये उसाची लागवड केली आहे. शुक्रवारी सायंकाळी शेतावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्याने उसाला आग लागली. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतक-यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अन्यथा पाच हेक्टरपेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला, असे तुकाराम आदमाने यांनी सांगितले. लोंबकळलेल्या तारांसंदर्भात अनेकदा तक्रार करूनही महावितरणच्या अधिका-यांनी दखल न घेतल्यामुळे चार लाखांचे नुकसान झाले असे आदमाने यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी महावितरणच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या महिन्यामध्ये विद्युत तारांमध्ये घर्षण ऊस जळाल्याच्या चार घटना घडल्या असून, शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.