शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जिद्दीने यश प्राप्त करता येते- कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

आष्टी : प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असल्यास यश संपादन करता येते, असे मत सेलू येथील संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त ...

आष्टी : प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असल्यास यश संपादन करता येते, असे मत सेलू येथील संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी येथील संत तुकाराम विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमात कुलकर्णी बोलत होते. साक्षी सोळंके हिची एमबीबीएससाठी शासकीय मेडिकल कॉलेज नंदूरबार येथे निवड झाली आहे, याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. यावेळी नागपूरचे प्राध्यापक नितीन जांभोरकर राम सोनवणे, रामकिसन सोळंके, विजयाताई सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची सवय ठेवली पाहिजे, आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपले पुढील आयुष्य उज्ज्वल बनवा, असे सांगून जांभोरकर म्हणाले, आई- वडीलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड घालता आली पाहिजे. पी.डी.सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जी.एस. सुरासे, मुख्याध्यापक संजय डोळसे, आर.के. पौळ, जे.बी. मस्के, पी.आर. पोटे, लक्ष्मण धोत्रे, नारायण बारहाते आदींची उपस्थिती होती.