शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

जालन्यात रविवारी रंगणार राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.कवी संमेलनाच्या आयोजनाबाबत अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी सांगितले, की सात वर्षांपूर्वी ‘साहेब बना’ त्या अंतर्गत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून जयभीम कविसंमेलन घेतले जाते. कवी संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त जगदीश बुक्तारे हे राहतील. संमेलनात डॉ. कैलास दौंड (अहमदनगर) मोहन सिरसाट (वाशिम), संदीप काळे (पाडळी) रेणुकादास नर्सीकर (परभणी) पांडुरंग सरोदे (मुंबई) डॉ. बी.जी. श्रीरामे, नजीम खान, रेखा गतखणे, अ‍ॅड. अर्शद बागवान, उषा बोर्डे, रितू लांडगे यांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेस डॉ. प्रभाकर शेळके, संजय हेरकर, सुभाष बोर्डे, प्रा. शिवाजी लहाने, बाळासाहेब रत्नपारखे, राहुल भालेराव, विलास रत्नपारखे, अनिल रत्नपारखे, शालूमन आठवले यांची उपस्थिती होती.

टॅग्स :literatureसाहित्यDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर