शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

एसटीने जीवाची मुंबई नाहीच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

जालन्यातून मुंबईला जाण्यासाठी एकही बस नसून, परतूर मुंबई बस बंद झाली आहे. केवळ जाफराबाद ते कुर्ला ही बस सुरू ...

जालन्यातून मुंबईला जाण्यासाठी एकही बस नसून, परतूर मुंबई बस बंद झाली आहे. केवळ जाफराबाद ते कुर्ला ही बस सुरू आहे. तर पुसद ते मुंबई ही बस जालन्यातून जात होती. ती देखील आता कोरोनामुळे बंद झाली आहे.

चौकट

प्रवांशाचा प्रतिसाद नसल्याने बंद

जालन्यातून मुंबईला जाण्यासाठी पूर्वी चार ते पाच बसेस होत्या. परंतु प्रवाशांची घटती संख्या आणि कोरोना यामुळे प्रवासी बसने मुंबईला जाणे टाळत आहेत. त्यामुळे सर्व बससेवा बंद केल्या आहेत.

- पंडित चव्हाण, आगार प्रमुख जालना

चौकट

जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढली

जालना जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्या तुलनेने मुंबई, पुणे तसेच अन्य जिल्ह्यातून प्रवासी जालन्यात येण्याचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत कोरोनाच्या कारणाने वाढले आहे.

----------------------

एकही बस नाही

जालना जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी एकही बस नसल्याने रातराणी आणि मुक्कामी बस सेवेचा प्रश्नच निर्माण होत नाही. प्रवासी नसल्याने बुकिंग करून प्रवास करणे हे शक्य नसल्याचे वास्तव आहे.