शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:59 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संपात जिल्ह्यातील ५५१ ग्रामसेवकांनी सहभाग घेतल्याने ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली आहे.मागील १४ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने सरकारच्या विरोधात आणि आपल्या न्याय, हक्क मागण्यासंर्दभात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा सामान्य जनतेला मात्र नाहक फटका बसत आहे. ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील विकास कामे खोळंबल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.शासनाच्या विविध योजनांचे अर्ज दाखल करण्यासाठी लाभार्थी धावपळ करीत असताना सुध्दा शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. युनियनच्या वतीने २२ आॅगस्टपासून आंदोलनाला सुरुवात केली असून, मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामसेवकांनी संपाचे हत्यार उपसले आहे.ही कामे आहेत ठप्पटेंडर, एमआरजीएसची सर्व कामे, सर्व शासकीय योजनांची कामे, ग्रामस्थांची दैंनदिन कामे, शालेय कामे, काही दिवसातच आचार संहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे शासनाचा निधी अखर्चीत राहण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईची स्थिती आदी कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :StrikeसंपRevenue Departmentमहसूल विभाग