शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

ग्रामपंचायतींमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:59 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संपात जिल्ह्यातील ५५१ ग्रामसेवकांनी सहभाग घेतल्याने ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली आहे.मागील १४ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने सरकारच्या विरोधात आणि आपल्या न्याय, हक्क मागण्यासंर्दभात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा सामान्य जनतेला मात्र नाहक फटका बसत आहे. ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील विकास कामे खोळंबल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.शासनाच्या विविध योजनांचे अर्ज दाखल करण्यासाठी लाभार्थी धावपळ करीत असताना सुध्दा शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. युनियनच्या वतीने २२ आॅगस्टपासून आंदोलनाला सुरुवात केली असून, मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामसेवकांनी संपाचे हत्यार उपसले आहे.ही कामे आहेत ठप्पटेंडर, एमआरजीएसची सर्व कामे, सर्व शासकीय योजनांची कामे, ग्रामस्थांची दैंनदिन कामे, शालेय कामे, काही दिवसातच आचार संहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे शासनाचा निधी अखर्चीत राहण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईची स्थिती आदी कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :StrikeसंपRevenue Departmentमहसूल विभाग