शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

ही तर जणू बिरबलाची खिचडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:15 IST

अंबड तालुक्यातील वडीगोद्री केंद्रामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेचा शालेय पोषण आहार हा तांदूळ व इतर साहित्य पुरवठा न झाल्याने बंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री केंद्रामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेचा शालेय पोषण आहार हा तांदूळ व इतर साहित्य पुरवठा न झाल्याने बंद झाला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.वडीगोद्री केंद्रामधील अनेक जि. प. शाळांना दीड ते दोन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे साहित्य मिळाले नाही. यामध्ये वडीगोद्रीमधील जायकवाडी वसाहत, पिठोरी सिरसगाव, धाकलगाव, भगवान नगर, शिवाजीनगर, गहिनीनाथनगर, राजेश नगर इ. जि. प. शाळांचा समावेश आहे. यापैकी काही शाळांमधील शालेय पोषण आहाराचे वाटप बंद असून उधारीवर कसेबसे हे काम सुरु आहे. तर काही शाळांमध्ये पूर्णत: शालेय पोषण आहाराचे वाटप बंद आहे.शालेय पोषण आहाराचा तांदूळ व इतर साहित्य वाटप सुरू असून, ज्या जिल्हा परिषद शाळेला साहित्य मिळाले नाही, त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी बाजार किमतीप्रमाणे पोषण आहाराचे साहित्य खरेदी करून खिचडी शिजवावी. तसेच त्याचे स्वतंत्र बिल सादर करावे.- पांडुरंग कवाणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, जालना)