शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जालना तहसीलसच्या वीस हजार दस्ताऐवजाचे स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:24 IST

जुन्या दस्ताएवजाचे जतन व्हावे यासाठी तहसील कार्यालयात दस्ताऐवजाचे स्कॅनींग करण्यत येत आहे.आत्तापर्यत २० हजार विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर दस्ताएवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगैरसोय दूर होणार: एका क्लिकवर आॅनलाईन पहावयास मिळणार जुने दस्ताऐवज

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुन्या दस्ताएवजाचे जतन व्हावे यासाठी तहसील कार्यालयात दस्ताऐवजाचे स्कॅनींग करण्यत येत आहे.आत्तापर्यत २० हजार विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर दस्ताएवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.अनेक वर्षापासून शासकीय कार्यालयातील दस्ताऐवजाचे व्यवस्थित पणे जतन होत नसल्याने विविध कागदपत्रे जिर्ण झाले आहेत. परिणामी एखाद्या जुन्या प्रकाणात संबधीत प्रकरणाचे कागदपत्र मिळण्यास अडचणी येताता. परिणामी त्या प्रकरणाची निकाल देण्यास अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. तसेच सर्वत्र डिजीटाजेशन होत असतांना शासकीय दस्ताऐवजाचे डिजीटायजेशन करण्यात येत आहे. यामुळे तहसील कार्यालयातील गावचे नकाशे, महसुलचे दस्ताऐवज, सातबारे, भूमिअभिलेख आदी स्कॅनिंग करण्यात येत आहे. अशा सूचनाच राज्यशासनाने दिल्या आहेत.यामुळे तहसील विभागाच्या कर्मचाºयांनी सात लाख दस्ताऐवज्यापैकी २० हजार सातबारे, गावचे नकाशे, जिर्ण झालेले कागदपत्र आदीसह पंधरा प्रकारचे विविध दस्ताऐवजाचे स्कॅन केले आहे. उर्वरीत दस्ताऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याचे तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी सांगितले.दिलेल्या वेळेत स्कॅनिंगपूर्ण करणार४उर्वरीत दस्ताऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असून मार्च अखेर संपूर्ण दस्ताऐवजाचे स्कॅन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी सांगितले.