शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांची एस. टी. किती सुरक्षित? ७०० पैकी ३० बसचालकांकडून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : जालना जिल्ह्यातील ७०० पैकी ३० बसचालकांकडून मागील वर्षात अपघात झाला आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत. ...

जालना : जालना जिल्ह्यातील ७०० पैकी ३० बसचालकांकडून मागील वर्षात अपघात झाला आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत.

जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, परतूर व मंठा येथे बसस्थानक आहे. या बसस्थानकांमध्ये जवळपास ७०० बसचालक कार्यरत आहेत. एस. टी.ला सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजले जाते. लालपरीचा प्रवास सुरक्षित असल्याने बहुतांश जण एस. टी.नेच प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये नेहमीच गर्दी असते. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी एस. टी. किती सुरक्षित आहे, याचा आढावा घेतला असता, मागील वर्षभरात ७००पैकी ३० चालकांकडून अपघात झाल्याचे समोर आले. विनाअपघात बस चालविलेल्या चालकांचा दरवर्षी सत्कारही करण्यात येतोे. त्यानुसार १० वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १४६ तर १५ वर्ष विनाअपघात बस चालविलेल्या १३ जणांचा सत्कार करण्यात आला आहे.

जानेवारी ५

फेब्रुवारी ४

मार्च ४

ऑगस्ट १

सप्टेंबर २

ऑक्टोबर ३

नोव्हेंबर ३

डिसेंबर ८

६०ला स्पीड लॉक

बसेसना ६०चे स्पीड लॉक आहे. मात्र, असे असतानाही अपघात होतात. काही चालक बस चालवत असताना मोबाईलचा वापर करतात. तर काही चालक रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत बस चालवत असल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी दुसरी वाहने बसला धडकल्याने अपघात झाला आहे.