शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कैकाडी समाजाचे राज्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:38 IST

कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात विशेष करून कैकाडी समाजाचा समावेश एससी प्रवर्गात करण्यासह त्यांच्यावर नाहक होणारी पोलीस कारवाई थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती राजेंद्र जाधव यांनी दिली.दरम्यान काहीही झाले की, जालन्यातील पोलीस प्रथम आमच्या समाजाच्या लोकांवर कारवाई करतात. कुठलीही चौकशी न करता पोलिसांकडून ताब्यात घेतले जाते. विशेष म्हणजे कैकाडी समाजावर जर अन्याय झाला असेल आणि तो जर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला तर त्यांची तक्रारही दाखल करून घेतली जात नाही, हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आणि अविश्वास दर्शविण्यासारखा आहे. ही परिस्थिती बदलून पोलिसांनी आमची तक्राही घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसात आमच्या समाजानेही शहर आणि जिल्ह्याच्या विकासात हातभार लावलेला आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने आम्ही कधीच प्रकाश झोतात येत नाही, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :communityसमाजArjun Khotkarअर्जुन खोतकर