शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कैकाडी समाजाचे राज्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:38 IST

कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात विशेष करून कैकाडी समाजाचा समावेश एससी प्रवर्गात करण्यासह त्यांच्यावर नाहक होणारी पोलीस कारवाई थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती राजेंद्र जाधव यांनी दिली.दरम्यान काहीही झाले की, जालन्यातील पोलीस प्रथम आमच्या समाजाच्या लोकांवर कारवाई करतात. कुठलीही चौकशी न करता पोलिसांकडून ताब्यात घेतले जाते. विशेष म्हणजे कैकाडी समाजावर जर अन्याय झाला असेल आणि तो जर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला तर त्यांची तक्रारही दाखल करून घेतली जात नाही, हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आणि अविश्वास दर्शविण्यासारखा आहे. ही परिस्थिती बदलून पोलिसांनी आमची तक्राही घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसात आमच्या समाजानेही शहर आणि जिल्ह्याच्या विकासात हातभार लावलेला आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने आम्ही कधीच प्रकाश झोतात येत नाही, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :communityसमाजArjun Khotkarअर्जुन खोतकर