शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुरुस्तीचे नाटक; एकाच दिवसात खड्डे जैसे थे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:37 IST

खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली या मुख्य रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली असून, वाहनधारकांना खड्ड््यातून रस्ता शोधावा लागत आहे. महाकाय खड्ड्यांमुळे मोठी वाहने खिळखिळी होत आहेत. रामतीर्थ पुलाजवळ उतारावरच दोन्ही बाजूंनी खड्डे असल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील दुचाकींच्या शोरूमसमोर रस्ता आहे की नाही, अशी स्थिती आहे. या रस्त्यावरील खड्ड््यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, पाण्यासारखे पातळ डांबर, मोठे दगड व खडीचा चुरा टाकून हे खड्डे बुजविले जात आहे. रस्त्याच्या मध्येच दोन ड्रम उभे करून खड्डे बुजवले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. रविवारी दुपारी रामतीर्थ पुलावर तासभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. खड्डंयामध्ये खडीचा चुरा टाकण्याचा हा प्रकार म्हणजे पैशाचा अपव्यय असल्याचे जाणकार सांगत आहे. शहरातील नूतन वसाहत उड्डाणपूल ते अंबड चौफुली, बालाजी चौक ते नवीन मोंढा, राष्ट्रीय हिंंदी विद्यालय- कन्हैय्यानगर हे महत्त्वाच्या रस्त्यांवर शहरात येणाऱ्यांचे खड्ड््यांनीच स्वागत होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाcivic issueनागरी समस्या