शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

विविध मागण्यांसाठी लाल बावटाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. सर्व शेतमजुरांना विविध आवास योजनेतून घरकुल द्यावे, पात्रता यादीमध्ये नावे समाविष्ठ ...

शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. सर्व शेतमजुरांना विविध आवास योजनेतून घरकुल द्यावे, पात्रता यादीमध्ये नावे समाविष्ठ करावीत, श्रीमंतांना रो हाऊस खरेदी करताना व होम लोन देताना सरकार दोन लाख ६८ हजार रुपये अनुदान देते. शेतमजुरांना कोणतीही वित्तीय संस्था गृहकर्ज देत नाही. त्यामुळे त्यांना अनुदान रक्कम कर्ज न घेता अदा करावी, ग्रामसभेने शिफारस केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर विविध घरकुल योजनांच्या या याद्या मधून जाचक अटी लावून संभावित लाभार्थ्यांना न डावलता विविध कारणांनी वंचित राहिलेल्यांचा समावेश करावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष मारुती खंदारे, सरिता शर्मा, सचिन थोरात, अंकुश मोहिते, दीपक दवंडे, ॲड. अनिल मिसाळ, स्वाती थोरात, नामदेव बारकुंड, भास्कर वीर, श्रावण शिंदे, बाबासाहेब पाटोळे, श्रीहरी लोंढे यांच्यासह शेतमजूर उपस्थित होते.

फोटो