शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

थंडी वाढल्याने रबीची पिके जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:17 IST

तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रबीच्या पिकांना या थंडीचा लाभ झाला असून गहू, हरभरा व शाळू ज्वारी ही पिके चांगलीच बहरली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रबीच्या पिकांना या थंडीचा लाभ झाला असून गहू, हरभरा व शाळू ज्वारी ही पिके चांगलीच बहरली आहेत.भोकरदन तालुक्यात यावर्षी खरीप पिकाचे नुकसान झाल्यामुळे परतीच्या पावसामुळे काही भागांत चांगला पाणीसाठा झाल्यामुळे शेतक-यानी हरभरा, गहू, मका, व शाळू ज्वारी या पिकांची पेरणी केली आहे. हरभ-याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे मका लागवडीमध्ये घट झाली आहे तरी सुध्दा तालुक्यातील केदारखेडा, नळणी, रजाळा, कोपर्डा, निमगाव, राजूर, चांदई, बाणेगाव, थिगळखेडा, जवखेडा खुर्द, हसनाबाद या भागातील शेतकºयानी हरभ-याऐवजी शाळू ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. पिके चांगलीच बहरली असून आठ ते पंधरा दिवसांमध्ये या भागातील ज्वारीचे पीक हे हुरडा पार्टीसाठी तयार होणार आहे.चांदई एक्को परिसरात बाणेगाव तलावामुळे शेतकºयाच्या विहिरींना पाणी असल्यामुळे शाळू ज्वारीचे पीक चांगलेच बहरून आले आहे़ तर पिंपळगाव रेणुकाई, पारध, धावडा, वालसावंगी, आन्वा, जळगाव सपकाळ, भोकरदन, सिपोरा बाजार या परिसरात शेतक-यांनी मका टाळून हरभ-याला प्राधान्य दिले आहे.