शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

थंडी वाढल्याने रबीची पिके जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:17 IST

तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रबीच्या पिकांना या थंडीचा लाभ झाला असून गहू, हरभरा व शाळू ज्वारी ही पिके चांगलीच बहरली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रबीच्या पिकांना या थंडीचा लाभ झाला असून गहू, हरभरा व शाळू ज्वारी ही पिके चांगलीच बहरली आहेत.भोकरदन तालुक्यात यावर्षी खरीप पिकाचे नुकसान झाल्यामुळे परतीच्या पावसामुळे काही भागांत चांगला पाणीसाठा झाल्यामुळे शेतक-यानी हरभरा, गहू, मका, व शाळू ज्वारी या पिकांची पेरणी केली आहे. हरभ-याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे मका लागवडीमध्ये घट झाली आहे तरी सुध्दा तालुक्यातील केदारखेडा, नळणी, रजाळा, कोपर्डा, निमगाव, राजूर, चांदई, बाणेगाव, थिगळखेडा, जवखेडा खुर्द, हसनाबाद या भागातील शेतकºयानी हरभ-याऐवजी शाळू ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. पिके चांगलीच बहरली असून आठ ते पंधरा दिवसांमध्ये या भागातील ज्वारीचे पीक हे हुरडा पार्टीसाठी तयार होणार आहे.चांदई एक्को परिसरात बाणेगाव तलावामुळे शेतकºयाच्या विहिरींना पाणी असल्यामुळे शाळू ज्वारीचे पीक चांगलेच बहरून आले आहे़ तर पिंपळगाव रेणुकाई, पारध, धावडा, वालसावंगी, आन्वा, जळगाव सपकाळ, भोकरदन, सिपोरा बाजार या परिसरात शेतक-यांनी मका टाळून हरभ-याला प्राधान्य दिले आहे.