शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

बदलत्या वातावरणामुळे रब्बीची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या ...

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या भागात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या वातावरणामुळे गहू, हरभऱ्यासह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले असून, गारपिटीचा धोकाही व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामातील पिके हाती येण्यास मोठा कालावधी आहे. त्यातच ही रोगराई पसरल्याने शेतकरी महागडी औषधे पिकांवर फवारणी करीत आहेत. रोगराईमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

मार्गदर्शनाची गरज

बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी विविध कंपन्यांची औषधे फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर असलेले संकट पाहता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अमरजित देशमुख, आन्वा