शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

बदलत्या वातावरणामुळे रब्बीची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या ...

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा केवळ रब्बी हंगामावर आहेत. गत पंधरा दिवसांपासून या भागात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या वातावरणामुळे गहू, हरभऱ्यासह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले असून, गारपिटीचा धोकाही व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामातील पिके हाती येण्यास मोठा कालावधी आहे. त्यातच ही रोगराई पसरल्याने शेतकरी महागडी औषधे पिकांवर फवारणी करीत आहेत. रोगराईमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

मार्गदर्शनाची गरज

बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकरी विविध कंपन्यांची औषधे फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर असलेले संकट पाहता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

अमरजित देशमुख, आन्वा