शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पिकांच्या वर्गवारीनुसारच भरपाई द्या, जालना जिल्ह्यातील शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:24 IST

फळबाग, बियाणे उत्पादक, भाजीपाला आदी पिकांच्या वर्गवारीनुसारच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी आपली मागणी आहे. हा मुद्दा आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देदिवाकर रावते : गारपिटीने नुकसान झालेल्या द्राक्ष, भाजीपाला व पिकांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : फळबाग, बियाणे उत्पादक, भाजीपाला आदी पिकांच्या वर्गवारीनुसारच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी आपली मागणी आहे. हा मुद्दा आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे सांगितले.जालना शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पाच दिवसांपूर्वी गारपीट आणि अवकाळ पाऊस झाला होता. यात तब्बल ३८ हजार हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. रावते यांनी शुक्रवारी दुपारी जालना तालुक्यातील वाघु्रळ येथे द्राक्ष बागा, भाजीपाला व इतर गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. या पाहणीत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी पिकांच्या वर्गवारीनुसार भरपाई मिळवून देण्याची मागणी रावते यांच्याकडे केली. त्यानंतर हा मुद्दा अत्यंत योग्य असून, एक एकर फळबागेतून मिळणारे उत्पन्न अधिक असते. त्यानंतर बियाणे उत्पादन, भाजीपाला आणि पारंपरिक पिकांचे उत्पादन मिळते. मात्र, या पिकांचे नुकसान झाल्यास सरसकट भरपाई जाहीर केली जाते. हे अयोग्य असून, पिकांच्या वर्गवारीनुसारच नुकसान भरपाई वा आर्थिक मदत जाहीर केली जावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश रावते यांनी अधिकाºयांना दिले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, पंचायत समिती पांडुरंग डोंगरे, भाऊसाहेब घुगे, संतोष मोहिते, बबन खरात, बाला परदेशी, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार विपीन पाटील उपस्थित होते.