शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावातील १२० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ३३/११ उपकेंद्रावरून आठ गावातील १२० रोहित्रांचा वीज पुरवठा करण्यात आला आहे. थकीत वीज ...

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ३३/११ उपकेंद्रावरून आठ गावातील १२० रोहित्रांचा वीज पुरवठा करण्यात आला आहे. थकीत वीज बिलामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, याचा फटका १,०९० वीज ग्राहकांना बसत आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली होती. तर यंदा रोगराईमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीवर मात करून शेतकऱ्यांनी रब्बीतील पिके जोपासली. सध्या गहू, ज्वारी, हरभरा, मका पिके हाती येण्याची वेळ असून, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. थकीत बिलाचा मुद्दा पुढे करून कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने अचानक कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. केदारखेडा, बामखेडा, मेरखेडा, जवखेडा ठोंबरे, देऊळगाव ताड, चिंचोली, टाकळी, बरंजळा लोंखडे आदी गावातील १२० रोहित्रावरील १,०९० वीज पंप बंद आहे.

केदारखेडा वीज केंद्रांतर्गत आठ गावातील १२० रोहित्रावरील १०९० वीज पंपाचे कनेक्शन कट. केदारखेडा- येथील ३३/११ के व्ही विज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील १२० रोहित्रांवरील १,०९० वीज पंपाचे कनेक्शन कट करण्यात आले आहे. शेतक-यांचे ऐन रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, मका पिके हातात येण्याची वेळ आसताना मुस्कटदाबी होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. थकीत बिलाचा मुद्दा पुढे करुन कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरणने वीज पंपाची कट केलेल्या विजेमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. केदारखेडा, बामखेडा, मेरखेडा, जवखेडा ठोंबरे, देऊळगाव ताड, चिंचोली, टाकळी, बरंजळा लोखंडे आदी गावातील १२० रोहित्रावरील १,०९० वीज पंप बंद पडले आहेत. त्यामुळे हाताशी आलेली रब्बीतील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.