शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:07 IST

Food Posining in Jalana : सकाळी ११ वाजता भगर खाल्ल्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते.

ठळक मुद्देसर्व जणांना मळमळ, उलटी, थरकाप तसेच थंडीचा त्रास झाला.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात वर्षांच्या मुलीसह ६ जणांना  गुरुवारी भगरीतून विषबाधा ( Food Posining) झाली आहे. यातील सहा जणांची प्रकृती सुधारली असून, त्यांच्यावर वडीगोद्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

नवरात्र महोत्सव सुरू झाल्याने नऊ दिवस उपवास धरण्याची परंपरा आहे. त्यात गुरुवारी पहिली माळ असून, यानिमित्त अंतरवाली सराटी येथील कांताबाई एकनाथ तारख (५५), महादेव एकनाथ तारख (३४), जगन्नाथ एकनाथ तारख (२७), ज्योती महादेव तारख (३०), सीमा जगन्नाथ तारख (२२), ज्ञानेश्वरी जगन्नाथ तारख (७) यांनी सकाळी ११ वाजता भगर खाल्ली होती. त्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सर्व जणांना मळमळ, उलटी, थरकाप तसेच थंडीचा त्रास झाला. शेतकरी योगेश तारख यांनी वडीगोद्री येथील साई हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील सहा जणांची प्रकृती सुधारली असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. राजेंद्र तारख यांनी सांगितले. ज्योती तारख यांची प्रकृती खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविले आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाfood poisoningअन्नातून विषबाधा