शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

ग्रामीण भागातील खेळाडूंना ध्येय गाठण्यासाठी पालकांच्या पाठिंब्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

अंबड : ग्रामीण भागातील मुलींना अडचणी खूप असतात, त्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलींना ...

अंबड : ग्रामीण भागातील मुलींना अडचणी खूप असतात, त्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलींना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेत्या तथा उरण येथील उपविभागीय अधिकारी ललिता बाबर - भोसले यांनी केले. अंबड येथे सुरू असलेल्या यशवंत व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी संयोजक संजय खोरे, डॉ. गोपाल आडानी, डॉ. सविता जाधव, शिवाजी धुपे आदींची उपस्थिती होती.

बाबर म्हणाल्या की, मी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी असलेल्या बाबर वस्ती या छोट्याशा गावातून खेळाला सुरुवात केली. सातत्याने दुष्काळाचे चटके भोगत असलेल्या माण तालुक्यात आपला जन्म झाला. या दुष्काळी परिस्थितीमुळे आपल्याला मेहनतीने पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही, हा विचार मनात आला आणि आज कष्टाने ऑलिंपिकपर्यंत पोहोचता आले. अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत झगडत राहिले. अनेकदा विरोध झाला. पण, तरीही निर्धार ठाम असल्यामुळे मी थांबले नाही. आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हा निर्धार होता. शाळेतील शिक्षक व घरच्यांनी पाठिंबा दिला म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता आले. अडचणी खूप असतात. या अडचणींवर मात करून पुढे जाता येते. आपल्याला पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. आज या खेळामुळेच मला उपविभागीय अधिकारीपदापर्यंत पोहोचता आले, असेही त्या म्हणाल्या.

===Photopath===

220221\22jan_1_22022021_15.jpg

===Caption===

फोटोअंबड येथे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात सहभागी  बोलताना ललिता बाबर व इतर मान्यवर दिसत आहे.