शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील खेळाडूंना ध्येय गाठण्यासाठी पालकांच्या पाठिंब्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

अंबड : ग्रामीण भागातील मुलींना अडचणी खूप असतात, त्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलींना ...

अंबड : ग्रामीण भागातील मुलींना अडचणी खूप असतात, त्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलींना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेत्या तथा उरण येथील उपविभागीय अधिकारी ललिता बाबर - भोसले यांनी केले. अंबड येथे सुरू असलेल्या यशवंत व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी संयोजक संजय खोरे, डॉ. गोपाल आडानी, डॉ. सविता जाधव, शिवाजी धुपे आदींची उपस्थिती होती.

बाबर म्हणाल्या की, मी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी असलेल्या बाबर वस्ती या छोट्याशा गावातून खेळाला सुरुवात केली. सातत्याने दुष्काळाचे चटके भोगत असलेल्या माण तालुक्यात आपला जन्म झाला. या दुष्काळी परिस्थितीमुळे आपल्याला मेहनतीने पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही, हा विचार मनात आला आणि आज कष्टाने ऑलिंपिकपर्यंत पोहोचता आले. अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत झगडत राहिले. अनेकदा विरोध झाला. पण, तरीही निर्धार ठाम असल्यामुळे मी थांबले नाही. आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हा निर्धार होता. शाळेतील शिक्षक व घरच्यांनी पाठिंबा दिला म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता आले. अडचणी खूप असतात. या अडचणींवर मात करून पुढे जाता येते. आपल्याला पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. आज या खेळामुळेच मला उपविभागीय अधिकारीपदापर्यंत पोहोचता आले, असेही त्या म्हणाल्या.

===Photopath===

220221\22jan_1_22022021_15.jpg

===Caption===

फोटोअंबड येथे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात सहभागी  बोलताना ललिता बाबर व इतर मान्यवर दिसत आहे.