शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाकडून फळझाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:13 IST

राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.या अंतर्गत बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण, नजीकपांगरी, चितोडा, उज्जैनपुरी या गावामधील तरूणांनी देखील या वृक्षलागडवीस चांगला प्रतिसाद दिला आहे.केळीगव्हाण परिसरातील अंकुश कदम, बाबूराव लहाने, संभाजी कान्हेरे, राजू लहाने, सखाराम लहाने, मिसार शहा, कदीर शहा, रेहमान शेख, बाळू सोरमारे आदींचा त्यात समावेश आहे. जालना जिल्ह्याला शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जवळपास ३८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, याची प्रभावी अंमलबजावणी करण्यायसाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे मार्गदर्शन निवृत्त वनअधिकारी तथा या मोहिमेतील सक्रिय कार्यकर्ते एकनाथ कान्हेनेरे यांनी दिली. त्यांनी रविवारी वरील गावाचा दौरा करून वृक्ष लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले.कृषी विभागाला जे उद्दिष्ट दिले आहे, त्यापैकी या फळबाग लागवडीमुळे त्याला गती आली असून, आता पर्यंत ८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती एकनाथ कान्हेरे यांनी दिली.पावसामुळे गती वाढलीजालना जिल्ह्यात विविध विभागांनी मिळून ३७ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याची तयारी उन्हाळ्यात विविध गाव तसेच रस्त्यालगत खड्डे खोदून केली होती. मात्र, मध्यंतरी पाऊस लांबल्याने ही मोहीम थंडावली होती. आता चांगला पाऊस होत असल्याने झाडे लावण्यासह त्यांची वाढ होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना