शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरा, नाही तर गावात अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:56 IST

जिल्ह्यात ३७८ कोटी असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी मंठा व घनसावंगी तालुक्यातील पंधरा गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

जालना/घनसावंगी : जिल्ह्यात ३७८ कोटी असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी मंठा व घनसावंगी तालुक्यातील पंधरा गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.जालना जिल्ह्यात वीज बिलाच्या थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. विद्युत विभागाचे पथक थेट गावात वसुली करताना दिसून येत आहे. ज्या गावांमधून वसुलीस काहीच प्रतिसाद मिळत नाही, अशा गावांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मंगळवारी घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी विभागांतर्गत येणाºया जोगलादेवी, गणेशनगर तांडा, कोठी वस्ती, राणी उंचेगाव विभागातील पराडा, मुढेगाव, कुंभार पिंपळगावमधील विरेगाव तांडा, घाणेगाव, उक्कडगाव, गणेशनगर, रांजणी भागातील बोरगाव या गावांचा वीजपुरठा खंडित करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता एस. धोपकर यांनी दिली. या भागात एकूण ६९ लाख ६० हजारांची थकबाकी असून, मंगळवारी ५२० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.-----------जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्याकडील वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरण, औरंगाबाद.-------------------