शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ध्येय निश्चिती अन् परिश्रमातून सामन्य खेळाडूही ऑलिम्पिक गाठू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:28 IST

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा जालना जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ...

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा जालना जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राऊत, संयोजक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह क्रीडापटू अरविंद देशमुख, शेख चाँद पाशा, सुभाष देठे, तुळजेस भुरेवाल, सचिन आर्य, धनसिंग सूर्यवंशी, बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अभिजित देशमुख यांनी जालना टू जपान हा प्रवास सांगितला. तसेच ऑलिम्पिकसाठी कशी तयारी केली जाते हे सांगून खेळांडूचे कष्ट तसेच त्यांची जिद्द, खेळाविषयाची त्याांची निष्ठा याबद्दल त्यांनी एक तास मार्गदर्शन केले. जपानमध्ये कोरोना काळात तेथील सरकारने २० हजार खेळांडूची कशी बायोबबलमध्ये व्यवस्था केली हेही नमूद केले. त्यांनी ज्यावेळी मीराबई चानू तसेच सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचे अनुभव आणि त्यांचे पदक जिंकल्यावरच्या प्रतिक्रिया काय होत्या याबद्दल सांगितले. तसेच तुमची तयारी आणि परिश्रमांची तयारी असल्यास तुम्ही देखील देशासाठी पदक आणू शकता हा आशावादही देशमुख यांनी सांगितला. हॉकी तसेच तलवारबाजीतही भारताने केलेल्या उज्ज्वल कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला.

या कार्यक्रमास जालन्यातील ५० पेक्षा अधिक खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अंबेकर यांनी केले.