शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा- पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:38 IST

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अयोध्या येथील राम जन्मभूमी व बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.जालना शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, शामसुंदर कौठाळे, सुरेंद्र गंदम यांच्यासह अधिकारी, समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. तसेच कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. बैठकीसाठी परशुराम पवार, कैलास जावळे, रवी देशमुख, देवाशीष वर्मा, राधाकिसन जायभाये, कडुबा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत सोशल मीडियावर टिकाटिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्या दृष्टीने पोलीस दलाच्या वतीनेही सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच जमाव करू नये, निकालानंतर कोणीही गुलाल उधळू नये किंवा निषेध करू नये, जातीय अफवा पसरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाAyodhyaअयोध्याCourtन्यायालय