शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 17:24 IST

Rajesh Tope on omicron variant : ओमायक्राॅनची काळजी म्हणून निर्बंध, वेगळा अर्थ काढू नका

औरंगाबाद : राज्यात ओमायक्राॅन ( omicron variant ) रुग्णांची संख्या शंभराच्या जवळपास पोहचली आहे. ओमायक्राॅनच्या प्रसाराला गती आहे, परंतु भीती बाळगायची गरज नाही, अशी स्पष्टोक्ती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on omicron variant ) यांनी दिली. तसेच दिवसाला ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल तेव्हा राज्यात लॉकडाऊन ( Lockdown in Maharashtra ) लागू होईल, अशी शक्यता मंत्री टोपे यांनी ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले नवे नियम आणि निर्बंधांची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

लग्न समारंभ, नवीन वर्ष, ख्रिसमस मध्ये गर्दी होऊ नये म्हणून राज्य शासनाने ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून नवे नियम आणि निर्बंध लावले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ओमायक्राॅनच्या प्रसारात गती आहे पण भिती बाळगायची गरज नाही. यात मृत्यू जरी नसले तरी काळजी घ्यायला हवी. यासाठीच सण, नवीन वर्षाचे स्वागत निर्बंध पाळून करावेत, असे आवाहन ही यावेळी मंत्री टोपे यांनी केले. 

तर तिसरी लाट ओमायक्राॅनची असेल ओमायक्राॅनच्या रुग्णांचा हजाराचा आकडा दुप्पट झाला तर त्याच्या प्रसाराची गती वाढते. सध्या राज्यात ओमायक्राॅनच्या रुग्ण संख्येचा आकडा १०० च्या जवळ गेला आहे. तिसरी लाट आली तर ती ओमायक्राॅनची राहील, अशी शक्यता टोपे यांनी व्यक्त केली. तसेच राज्यात ऑक्सिजनची गरज 800 मेट्रिक टन ऐवढी होईल तेव्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मात्र, ओमायक्राॅनच्या संसर्गात रुग्णास ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती देखील यावेळी टोपे यांनी दिली. 

निर्बंधांचा वेगळा अर्थ घेऊ नयेतसेच सर्वांनी सतर्कता बाळगावी, सध्या लागू नियम आणि निर्बंध काळजी म्हणून लावले आहेत. याचा वेगळा अर्थ घेऊ नये. एका वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून ही नियमावली आहे. राज्यात शाळा,हॉटेल ,रेस्टॉरंट पहिल्या सारखेच सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेOmicron Variantओमायक्रॉनJalanaजालना