शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

अवैध वृक्षतोडीमुळे परिसर होतोय भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:30 IST

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात वाढत्या वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसर भकास झाला आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : वृक्षलागवड मोहिमेचा फज्जा

हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात वाढत्या वृक्षतोडीमुळे संपूर्ण परिसर भकास झाला आहे. वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षी लावलेली रोपेही संगोपनाअभावी जळून गेलेल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे.हसनाबाद हे निजाम काळापासूनची जुनी मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. निजामकाळात परिसरात अनेक मोठ्या वृक्षाची लागवड करण्यात आली होती.सांस्कृतीक वारसा जपण्यासोबतच ग्रामस्थांनी अनेक वर्ष वृक्षाची जोपासना केली होती. काळ बदलत गेल्याने विकासाच्या नावावर डेरेदार वृक्ष तोडण्याचा सपाटाच सुरु केला आहे. यामुळे हसनाबाद गावात बोटावर मोजण्या ऐवढीच झाडे शिल्लक राहिले आहेत. यामुळे परिसरात झाडांची सावली शोधूनही सापडणार नाही. आता केवळ बाभळीची झाडे दिसतात.वृक्षतोडीकडे मात्र प्रशासन, वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

टॅग्स :Jalanaजालनाforest departmentवनविभाग