शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

कुपोषणमुक्तीसाठी पोषण बागांची निर्मिती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

जालना : आज ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कुपोषणाच्या या समस्येवर मात करण्यासाठी महिलांनी पोषण बागांची निर्मिती ...

जालना : आज ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कुपोषणाच्या या समस्येवर मात करण्यासाठी महिलांनी पोषण बागांची निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी केले.

पोषण वाटिका महाअभियानाचे उद्घाटन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. त्याचे थेट प्रक्षेपण खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेतीसाहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे हे होते. तर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, इफकोचे क्षेत्रीय अधिकारी अशोक साकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्न व पोषण विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. विजया नलावडे यांनीही ऑनलाइन सहभाग नोंदविला. केंद्र सरकारद्वारे सुरू केलेले पोषण अभियान महिलाच यशस्वी करू शकतात. पोषक तृणधान्ये हा आपला पारंपरिक आहार असून, शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन कृषिभूषण भगवानराव काळे यांनी केले. यावेळी डॉ. विजय नलावडे, विभागीय वनअधिकारी प्रशांत वरुडे, डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी तर आभार इफकोचे क्षेत्रीय अधिकारी अशोक साकळे यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.