शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सुन्न करणारी स्थिती : उपाशी राहून २६ जणांवर केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:32 IST

दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच अंत्यसंस्कारास सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत २६ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, आणखी चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार ...

दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच अंत्यसंस्कारास सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत २६ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, आणखी चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शिल्लक आहे. हे अंत्यसंस्कार करतांना दिवसभर केवळ चहा आणि कचोरी खाऊन केले. कोणीही जेवणासाठी घरी गेले नाही. घरी जाण्यासाठी वेळ नसल्यानेच आम्ही सर्वांनी मिळून भाेजन न करता अंत्यसंस्काराला प्राधान्य दिल्याचेही वानखेडे म्हणाले.

मनुष्यबळ वाढविले

कोरोनामुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या ही दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आणि नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी तातडीने लक्ष घालून दहा माणसे वाढवून दिल्याने आता आम्ही सर्व मिळून २५ जण झालो आहोत. यातच आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील जातीने फोन करून अंत्यसंस्कार करीत असतांना तुमची काळजी घ्या असेही सूचविले.