शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

जालना : कोरोना महामारी ओसरू लागताच प्रवाशांची रेलचेल वाढू लागली आहे. जालना रेल्वे स्थानकातून सोडणाऱ्या देवगिरी, तपोवन व राजाराणी ...

जालना : कोरोना महामारी ओसरू लागताच प्रवाशांची रेलचेल वाढू लागली आहे. जालना रेल्वे स्थानकातून सोडणाऱ्या देवगिरी, तपोवन व राजाराणी या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या जालना रेल्वे स्थानकातून सिंकदराबाद ते मुंबई (देवगिरी), मनमाड ते धर्माबाद ( मराठवाडा), मनमाड ते सिंकदराबाद (अंजिठा), नांंदेड ते मुंबई (तपोवन), नांदेड ते मुंबई (राजाराणी), नगरसोल ते नरसापूर, औरंगाबाद ते हैदराबाद, ओखा ते रामेश्वरम् (साप्ताहिक एक्स्प्रेस), नांदेड ते अमृतसर (संचखंड) या गाड्या धावत आहेत. सध्या कोरोनामुळे अनलॉक होताच, नागरिक प्रवास करीत आहे. त्यामुळे बहुतांश जणांना आरक्षण मिळत नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

सध्या मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे, परंतु सिंकदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. नगरसोल ते नरसापूर या गाड्यांनाही प्रवासी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पॅसेंजर कधी सुरू होणार?

गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. तेव्हा पॅसेंजर रेल्वे बंद आहेत.

आजमितीस कोरोना ओसरू लागला आहे, परंतु रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू केली नाही.

गत दीड वर्षांपासून रेल्वे सुरू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एक्स्प्रेसने प्रवास करावा लागतो.

पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत कोणतीही सूचना नाही. असे रेल्वेकडून सांगण्यात आले.

नियमांकडे दुर्लक्ष

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले, परंतु रेल्वेचे प्रवासी नियमांकडे कोनाडोळा करीत आहेत.

सर्वाधिक वेटिंग ‘देवगिरी’ला

कोरोना महामारी ओसरू लागली आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोक देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करतात. त्यामुळे देवगिरीला वेटिंग असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.