शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज- भास्करराव अंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST

जुना जालना भागातील वैष्णवी व्यापारी संकुलात शुक्रवारी सकाळी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. सामाजाच्या संपर्क कायालयाचे उद्घाटन आ. राजेश ...

जुना जालना भागातील वैष्णवी व्यापारी संकुलात शुक्रवारी सकाळी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. सामाजाच्या संपर्क कायालयाचे उद्घाटन आ. राजेश राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अंबेकर बोलत होते. या कार्यक्रमास दलितमित्र बाबुराव सतकर, ॲड. शिवाजी आदमाने, ॲड. अशोक तारडे, उद्योजक मनोहर सिनगारे, पांडुरंग क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे, अब्दुल बासेद कुरेशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अंबेकर म्हणाले, देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र या संख्येच्या तुलनेत आर्थिक तरतूद अत्यंत नगण्य केली जाते. आर्थिक तरतूद कमी केली जात असल्यामुळे ओबीसी समाजाच्या विकासाच्या वाटा खुंटल्या आहेत. या प्रवर्गाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर सरकारने देशभरातील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे काम तातडीने हाती घेण्याची गरज अंबेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी आ. राजेश राठोड म्हणाले, ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्याचे काम करू. येत्या २४ जानेवारी रोजी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशाल मोर्चात जिल्हाभरातील ओबीसी, व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन आ. राठोड यांनी केले.

तत्पूर्वी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनी ओबीसी समाजाच्या मोर्चाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले. प्रास्ताविक ओबीसी, व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी. संयोजन समितीचे संयोजक राजेंद्र राख यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. सूत्रयंचालन कपिल दहेकर यांनी तर नगरसेवक अशोक पांगारकर यांनी आभार मानले.