शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

परस्पर स्नेहभाव वाढविण्याची गरज : आचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST

जालना : आज समाजात चढा-ओढ वाढण्यासोबतच अहंकाराची वृत्ती वाढत आहे. एकूणच समस्त मानव जातीचा विचार करता प्रत्येकाने परस्परांत स्नेहभाव ...

जालना : आज समाजात चढा-ओढ वाढण्यासोबतच अहंकाराची वृत्ती वाढत आहे. एकूणच समस्त मानव जातीचा विचार करता प्रत्येकाने परस्परांत स्नेहभाव वाढविण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आनंदवाडी राममंदिर संस्थानचे रामदास महाराज आचार्य यांनी केले.

परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित तीळगूळ स्नेहमिलन व कोरोना यौद्धा गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

कोरोना काळात उल्‍लेखनीय कार्य करणार्‍या यौद्धांचा यावेळी गौरव करण्यात आला. समितीचे अध्यक्ष संजय देशांडे यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आर. आर. जोशी यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विलास नाईक, चंद्रकांत कुलकर्णी, कल्याण देशपांडे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. दरम्यान, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेतील १२ गुणवंतांना गौरविण्यात आले. ८ समाजभूषण, तर विविध क्षेत्रांत उल्‍लेखनीय कामगिरी करणार्‍या ६० कोरोना यौद्धांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संजय देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक, आर.आर. जोशी, सिद्धिविनायक मुळे, कल्याण देशपांडे, सुनील जोशी, राजेंद्र देशमुख, रवि जोशी, धनंजय पाटील, चंद्रकांत कुलकर्णी, सुलभा कुलकर्णी, शालिनी पुराणिक, दीपक रणनवरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अ‍ॅड. विनोद कुलकर्णी, अनंत वाघमारे, गजेंद्र देशमुख, अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, संकेत मोहिदे, कृष्णा दंडे, मुकुंद कुलकर्णी, संतोष जोशी, विश्‍वंभर कुलकर्णी, दिलीप देशपांडे, शशिकांत दाभाडकर, एल. आर. कुलकर्णी, लक्ष्मीकांत दाभाडकर आदींनी प्रयत्न केले.