शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

मुद्रेगाव खून प्रकरण : पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:33 IST

घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील सात पैकी पाच आरोपींना गोंदी पोलिसांनी रविवारी अटक केल्याची माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपूरी : घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील सात पैकी पाच आरोपींना गोंदी पोलिसांनी रविवारी अटक केल्याची माहिती देण्यात आली. २ डिसेंबरला बाबूराव भगवान राऊत यांचा खून झाला होता. त्यात बाबूरावचे वडील भगवान हे देखील जखमी झाले होते. त्यांचा औरंबाादेतील घाटी रूग्णालयात उपचार सुरू असताना १० डिसेंबरला मृत्यू झाला होता.मुद्रेगाव येथे बाबूराव राऊत व त्यांच्या भावकीत शेतातील रस्त्याच्या वादावरून जुना विवाद होता. २ डिसेंबरला बाबूराव राऊत हे शेतात जात असताना त्यांना रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याच हाणामारीत बाबूरावचे वडील भगवानराव राऊत हे देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांनाा अधिक उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा दहा डिसेंबरला उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यावेळी भगवानराव राऊत यांच्या नातेवाईकांनी जो पर्यंत या प्रकरणातील आरोपी अटक होत नाहीत, तो पर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र मध्यस्ती केल्यानंतर हा तिढा सुटला.दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गोंदी पोलीस मागावर होते. हे आरोपी परभणी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यावरून गोंदी पोलिसांनी संशयित आरोपी गोविंद राऊत, गोपाल राऊत, संभाजी राऊत, शिवाजी राऊत, तसेच माजलगाव तालुक्यातील राऊत यांचा नातेवाईक तुकाराम शेजूळ यांना अटक करण्यात आल्याचे गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, जमादार पगारे, करंडे, शिंदे या आरोपींना अटक केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक