शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

वीजचोरीकडे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:29 IST

अंबड : विस्कळीत वीजपुरवठ्यासह इतर विविध कारणांनी महावितरणला सतत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यात सध्या थकीत वीज बिलाची ...

अंबड : विस्कळीत वीजपुरवठ्यासह इतर विविध कारणांनी महावितरणला सतत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यात सध्या थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली सुरू आहे. तर दुसरीकडे शहरी, ग्रामीण भागात असंख्य नागरिक आकडे टाकून वीज वापरत असून, ही वीजचोरी रोखण्याकडे मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कानाडोळा होत आहे.

कधी रोहित्र जळणे, कधी तांत्रि समस्या निर्माण होण्यामुळे ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागतो. याचा फटका घरगुती वीज ग्राहकांसह उद्योग, शेतकरी व्यवसायालाही बसत आहे. त्यात गत काही दिवसांपासून महावितरणकडून थकीत वीजबिल वसुलीची मोहीम जोमात सुरू आहे. त्यासाठी शेतीचा वीजपुरवठा खंडितही करण्यात आला होता. परंतु, सक्तीची वीज बिल वसुली मोहीम राबविणाऱ्या या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वीज चोरांकडे साफ दुर्लक्ष होत आहे. अनेकजण चोरून वीज वापरत असून, याचा अधिभार नियमित वीज भरणाऱ्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अंबड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरून वीज वापरली जात आहे. ही बाब पाहता महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष पथके तयार करून वीज चोरणाऱ्यांविरूध्द धडक कारवाई करण्याची गरज आहे.

कोट

सध्या उन्हाळ्याचेेे दिवस सुरू असून, पिकाला पाणी देणे गरजचे आहे. शिवाय भारनियमनामुळे वेळी -अवेळी पाणी देण्याचे काम करावे लागते. विजेचा लपंडाव ही सुद्धा नित्याचीच बाब झालेली आहे. याचा फटका शेती व्यवसायाला बसत आहे.

-भिकाजी भोजने, शेतकरी मार्डी