शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘ध’ चा झाला ‘मा’; अन् फटका मात्र शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:56 IST

प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे. यापूर्वी याच कारणामुळे तब्बल चार हजारांवर शेतक-यांना मंजूर विमा मिळविताना तीन वर्षे संघर्ष करावा लागला होता.प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना मृग बहरातील मोसंबी, डाळिंब आणि पेरु फळपिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. याबाबत कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये जिल्ह्यातील काही गावांची नावे चुकली आहेत. तालुक्यातील सेवलीचे नाव शेताली झाले आहे, तर ढोकसाळचे नाव ठोकसाळ झाले आहे. पाचनवडगावचे नाव पांचाळ वडगाव झाले आहे.या पूर्वी २०१४ मध्ये सेवली येथील ४ हजार २१५ शेतकºयांनी २०१४ मध्ये रबी पीक विम्यापोटी ३ लाख ६० हजार ९३३ रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत भरले होते. अतिवृष्टीमुळे रबी पिकांचे नुकसान झालेले असतानाही शासन निर्णयात सेवली गावाचे नाव शेताली असल्याच्या चुकीमुळे विमा कंपनीने नुकसान भरपाई दावा नाकारल्याने शेतक-यांना विमा लाभ मिळाला नव्हता. शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी संचालकांनी खा. रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दिल्ली येथील कृषी सहसचिव डॉ. आशिषकुमार भुतानी यांच्या माध्यमातून विमा कंपनीला चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शेतक-यांना तब्बल दोन वर्षांनी पीकविम्याच्या ६६ लाख तीन हजार ९७० रुपयांचा लाभ मिळाला होता.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना