शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

सत्ताधारी, विरोधकांकडून मराठा समाजाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

शहागड : मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली. परंतु अशोक चव्हाण ...

शहागड : मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली. परंतु अशोक चव्हाण आणि प्रवीण दरेकर हे केवळ एकेकांना प्रश्नोत्तरे करीत राहिले. त्यातून अपेक्षित काही साध्य झालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी, विरोधक केवळ मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील ४४ दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल घेऊन मागण्यांसाठी विधानसभेत चर्चा झाली. राज्य सरकार म्हणते, केंद्रीय कायदामंत्री यांना चर्चाचे निमंत्रण दिले होते आणि विरोधी पक्षनेते म्हणतात निमंत्रण दिलेच नव्हते. सत्ताधारी, विरोधकांची चर्चा पाहता, केवळ मराठा समाजाची दिशाभूल सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासनाने आता तातडीने श्वेतपत्रिका काढून पाणी का पाणी आणि दूध का दूध करावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. मराठा आरक्षणाबरोबर काही दगा फटका केल्यास उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी माऊली बोचरे, हकिम आतार, राजू ससाणे, दीपक बोचरे, सुदाम जाधव, भागवत तात्या औटे, शरद कटारे, भीमराव औटे, नीलेश बोचरे आदींची उपस्थिती होती.