शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

सदस्यांनी जनहितासाठी स्वत:ला झोकून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

टेंभुर्णी : निवडणूक संपली की, राजकारण विसरले पाहिजे. आता तुम्ही केवळ भाजपचेच नाही तर संपूर्ण गावाचे ग्रामपंचायत सदस्य आहात. ...

टेंभुर्णी : निवडणूक संपली की, राजकारण विसरले पाहिजे. आता तुम्ही केवळ भाजपचेच नाही तर संपूर्ण गावाचे ग्रामपंचायत सदस्य आहात. जनहितासाठी स्वत:ला झोकून देत आगामी पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करा, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी सायंकाळी टेंभुर्णी येथे आले असता ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या येथील भाजपच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी माजी शिक्षण सभापती राजेश चव्हाण, माजी सभापती विजय परिहार, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, सर्जेराव शिंदे, दगडुबा गोरे, साहेबराव मोरे, माधव अंधारे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, गणेश धनवई, माजी उपसरपंच फैसल चाऊस, इंद्रराज जैस्वाल, सर्जेराव कुमकर, भिकनखा पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ना. दानवे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेने तुमच्यावर विश्वास टाकून ग्रामपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता दिली. जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता प्रत्येक सदस्याने जनकल्याणाच्या योजना गावात सर्वार्थाने राबवाव्यात. यासाठी मी व आ. संतोष दानवे सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असेही ते म्हणाले.

फोटो

टेंभुर्णी येथे आले असता ना. रावसाहेब दानवे यांचे औक्षण करून स्वागत करताना नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्या सुशीला कुमकर.