शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

सदस्यांनी जनहितासाठी स्वत:ला झोकून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

टेंभुर्णी : निवडणूक संपली की, राजकारण विसरले पाहिजे. आता तुम्ही केवळ भाजपचेच नाही तर संपूर्ण गावाचे ग्रामपंचायत सदस्य आहात. ...

टेंभुर्णी : निवडणूक संपली की, राजकारण विसरले पाहिजे. आता तुम्ही केवळ भाजपचेच नाही तर संपूर्ण गावाचे ग्रामपंचायत सदस्य आहात. जनहितासाठी स्वत:ला झोकून देत आगामी पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करा, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी सायंकाळी टेंभुर्णी येथे आले असता ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या येथील भाजपच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी माजी शिक्षण सभापती राजेश चव्हाण, माजी सभापती विजय परिहार, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, सर्जेराव शिंदे, दगडुबा गोरे, साहेबराव मोरे, माधव अंधारे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, गणेश धनवई, माजी उपसरपंच फैसल चाऊस, इंद्रराज जैस्वाल, सर्जेराव कुमकर, भिकनखा पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ना. दानवे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेने तुमच्यावर विश्वास टाकून ग्रामपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता दिली. जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता प्रत्येक सदस्याने जनकल्याणाच्या योजना गावात सर्वार्थाने राबवाव्यात. यासाठी मी व आ. संतोष दानवे सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असेही ते म्हणाले.

फोटो

टेंभुर्णी येथे आले असता ना. रावसाहेब दानवे यांचे औक्षण करून स्वागत करताना नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्या सुशीला कुमकर.