शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मकर संक्रांत हा ऋतूची कूस बदलणारा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:49 IST

संक्रांत ही ऋतूची कूसपालट आहे. हिवाळा संपतोय आणि हळूहळू उबदार आणि गी्रष्मात रणरणता होणारा उन्हाळा सुरू होणारा तो हा दिवस.

जालना : भारत कृषीप्रधान देश असल्याने या संस्कृतीतले अनेक सण, ऋतू आणि शेतीशी निगडित आहेत आणि त्यामुळेच की काय, इतर कोणत्याही धर्मांपेक्षा हिंदू धर्मात अनेक सण आहेत. संक्रांत ही ऋतूची कूसपालट आहे. हिवाळा संपतोय आणि हळूहळू उबदार आणि गी्रष्मात रणरणता होणारा उन्हाळा सुरू होणारा तो हा दिवस.शेतातली हिरवीगार पिके आता सोन पिवळी होणार. नंतर शेतात खळी सुरू होणार. त्या पिकांच्यासाठी आवश्यक असणारी ही कूसपालट आणि म्हणून संपूर्ण देशभरात हा सण साजरा होतो. पंजाबात तर आता धान्य तयार झाल. ‘लोहोडी’ (संक्रांतीचं पंजाबी नाव) मध्ये फेर धरून धान्य अग्नीत नैवेद्य स्वरूप टाकलं जात. तर दक्षिण भारतात ‘पोंगल’ या नावानं हा सण साजरा होतो.आज सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून ‘मकर संक्रांतही’ म्हटले जाते. तसेच साधारणपणे दक्षिणेच्या बाजूने उगवणारा व मावळणारा सूर्य हळूहळू उत्तरेच्या बाजूने उगवायला व मावळायला सुरूवात होते. पौष शुक्ल सहा हा संक्रांतीचा संस्कृत दिवस. मकर संक्रांत ही तीन दिवसांत साजरी होते. भोगी, संक्रांत आणि किक्रांत किंवा करी दिन असे तीन दिवस. संक्रासुर हा असुर खूप उन्मत्त झाला होता आणि म्हणून संक्रांती देवीने त्याचा आजच्या दिवशी वध केला, अशी आख्यायिका आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीWomenमहिलाSocialसामाजिक