शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

पालिकेकडून स्वच्छतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:31 IST

स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत दररोज यासंदर्भात बैठका होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत दररोज यासंदर्भात बैठका होत आहेत. पालिका प्रशासन आणि सृष्टी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सौर ऊर्जेतून घनकच-याचे विघटन आणि व्यवस्थापन यावर कार्यशाळा घेण्यात येत आहे. यातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे.जालना शहरात अस्वच्छता पसरलेली असल्याने याची विल्हेवाट व्यवस्थित लागत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यातच केंद्र सरकारने स्वच्छ भारत हे अभियान हाती घेतले. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्याच्या दिशेने हालचाली सुरु करीत विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली. स्वच्छतेसाठी पालिकेला १४ कोटींचा निधीही देण्यात आला आहे. यातून स्वच्छतेच्या साहित्यासह मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्यास सुरुवात करण्यात आलीपुणे येथील पर्यावरण अभ्यासक प्रा. चंद्रकांत गव्हाणे हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. प्लास्टिक कच-याचे विनाधूर पर्यावरणमित्र पद्धतीने विघटन करणे, कच-यापासून जैविक खत निर्मिती, वाहनांतून निर्माण होणारा धूर वा धूळ शोषून घेणारे यंत्र यावर मार्गदर्शन होईल. एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून कार्यशाळेत या विषयांवर माहिती दिली जाणार आहे.