शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

पालिकेकडून स्वच्छतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:31 IST

स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत दररोज यासंदर्भात बैठका होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत दररोज यासंदर्भात बैठका होत आहेत. पालिका प्रशासन आणि सृष्टी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सौर ऊर्जेतून घनकच-याचे विघटन आणि व्यवस्थापन यावर कार्यशाळा घेण्यात येत आहे. यातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे.जालना शहरात अस्वच्छता पसरलेली असल्याने याची विल्हेवाट व्यवस्थित लागत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यातच केंद्र सरकारने स्वच्छ भारत हे अभियान हाती घेतले. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्याच्या दिशेने हालचाली सुरु करीत विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली. स्वच्छतेसाठी पालिकेला १४ कोटींचा निधीही देण्यात आला आहे. यातून स्वच्छतेच्या साहित्यासह मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्यास सुरुवात करण्यात आलीपुणे येथील पर्यावरण अभ्यासक प्रा. चंद्रकांत गव्हाणे हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. प्लास्टिक कच-याचे विनाधूर पर्यावरणमित्र पद्धतीने विघटन करणे, कच-यापासून जैविक खत निर्मिती, वाहनांतून निर्माण होणारा धूर वा धूळ शोषून घेणारे यंत्र यावर मार्गदर्शन होईल. एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून कार्यशाळेत या विषयांवर माहिती दिली जाणार आहे.