शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तज्ज्ञांअभावी कोविड लॅबमध्ये नमुने तपासणीची गती वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST

केवळ क्षुल्लक कारणावरून त्यांना कमी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. परंतु कारण काहीही असो वर उल्लेखीत दोन्ही तज्ज्ञ सध्या ...

केवळ क्षुल्लक कारणावरून त्यांना कमी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. परंतु कारण काहीही असो वर उल्लेखीत दोन्ही तज्ज्ञ सध्या या लॅबमध्ये नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज किमान ५०० पेक्षा अधिक संशयितांचे नमुने तपासणे आवश्यक आहेत. असे असतांना तेवढे नमुने होत नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे ऐन कोरोना काळात तेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच जिल्ह्यात अशी स्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, जास्तीत जास्त कोरोना संशियतांच्या चाचण्या व्हाव्यात या हेतूने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांचा दावा आहे. परंतु यात तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. आज कोविड लॅबमध्ये आरटीपीसीआरचे अहवाल येण्यासाठी कधी कधी २४ तासांपेक्षा अधिकचा वेळ लागत आहे. त्यातच काही चाचण्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्याच आठवड्यात एका वकीलास ते आधी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना सांगण्यात आले. तर नंतर त्यांना पुन्हा तुम्ही निगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. एकूणच हे एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत.

चौकट

तज्ज्ञांची नेमणूक करण्याची गरज

आज या कोविड लॅबमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र जाणणारे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे आहेत त्यांच्याकडून आरटीपीसीआरचे नमुने तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे तातडीने जिल्हा प्रशासनाने तज्ज्ञांची नेमणूक करण्याची गरज व्यक्त होत आहे.