शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

जिल्हावासियांसाठी जालना महोत्सव ठरणार पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:48 IST

जिल्ह्याचे नाव देश तसेच राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे नाव देश तसेच राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे महोत्सवाचे उत्तम नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.शहरात १८ ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या जालना महोत्सव २०१८ च्या पूर्वतयारीनिमित्त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, प्रभारी जिल्हाधिकारी पी. बी. खपले, पोलीस अधीक्षम रामनाथ पोकळे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा आरोरा, अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उद्योजक घनशाम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, गोविंदप्रसाद मुंदडा, सुदेश करवा, वीरेंद्र धोका यांची प्रमुख उपस्थिती होती.लोणीकर म्हणाले की, मागील अनेक वर्षांनतर शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा हा महोत्सवाचा उद्देश आहे. सर्व जाती-धर्माच्या गुरुंना महोत्सवात सहभागी करुन घेत आपलेपणानाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ होणे अपेक्षित आहे. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, जगाच्यापाठीवरील कलाकृतींची महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हावासियांना ओळख होणार आहे.स्थानिक कलावंतांना यातून चांगली संधी मिळेल. महोत्सवाचा लाभ जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही घेता यावा यासाठी महोत्सवाच्या प्रचार, प्रसारावर भर देण्यासाठी समाजमाध्यमांचा अधिकाधिक उपयोग करण्याची सूचना त्यांनी केल्या.अन्य उपस्थितांनी या वेळी आपल्या सूचना मांडल्या. वीरेंद्र धोका यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. तर डॉ. फड यांनी आभार मानले. बैठकीस महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalanaजालना