शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जालना महोत्सव; मंडप उभारणीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:12 IST

येत्या १८ ते २२ मे दरम्यान जालन्यात आयोजित पाच दिवसीय जालना महोत्सवासाठी (फेस्टिवल) उभारण्यात येणाऱ्या मंडप उभारणीच्या कामाचे बुधवारी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येत्या १८ ते २२ मे दरम्यान जालन्यात आयोजित पाच दिवसीय जालना महोत्सवासाठी (फेस्टिवल) उभारण्यात येणाऱ्या मंडप उभारणीच्या कामाचे बुधवारी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.येथील मंठा चौफुली जवळील, कलश मैदानात जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी असा मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडप स्थळाचे भूमिपूजन बुधवारी गोविंद गोयल यांनी सपत्नीक भूमिपूजन केले.या भूमिपूजन सोहळ्यास जालना महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष उद्योजक घनशाम गोयल, वीरेंद्र धोका, बंडू मिश्रीकोटकर, सुभाषचंद्र देवीदान, ब्रिजमोहन लड्डा, गणेशलाल चौधरी, भावेश पटेल, सुरेश करवा, समीर अग्रवाल, अर्जुन गेही, राजशेखर नायडू, आनंद सुराना, मनिष तवरावाला, कैलास लोया, सुदेश सकलेचा, विष्णू चेचाणी, सगिर अहेमद, डॉ.रावसाहेब ढवळे, सुरेंद्र मुनोत, शाम लखोटीया, उमेश पंचारिया, महेश भक्कड आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalanaजालना