शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:14 IST

बुधवारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे जालन्यात दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना हे एक मोठे व्यापारी केंद्र असल्याने येथे दररोज कोट्यवधी रूपयांचे बँकेचे व्यवहार होतात.मात्र बुधवारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे जालन्यात दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.बँकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संपाचा इशारा यापूर्वीच दिला होता. त्यानुसार बुधवारी बँका उघडल्या मात्र, तेथील व्यवहार ठप्प झाले होते. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएममध्ये खडखडाट होता. जालना जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८ पेक्षा अधिक शाखा आहेत. त्या सर्व शाखांमध्ये आज बंद पाळण्यात आला.या राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँका सुरू असून, कुठलाच उपयोग झाला नाही. सर्व बँकांचे आलेले धनादेश हे राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या जुन्या हैदराबाद बँकेत क्लिअरिंगसाठी पाठविले जातात. परंतु आजच्या संपामुळे क्लिअरिंगची व्यवस्थाच बंद असल्याने हे धनादेश सहकारी बँकेत तसेच पडून होते. सहकारी बँकेत केवळ रोखीने रक्कम स्वीकारण्याचे व्यवहार सुरळीत पार पडल्याची माहिती सहकारी बँकेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.एकूणच सरकारने बँकांचे विलिनीकरण केल्यावर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्या तुलनेत बँकांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव असून, कंत्राटी पध्दतीने भरतीला प्राधान्य दिले जात आहे.तसेच बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणे, बँक अधिकारी कर्मचा-यांना निवृत्तीवेतन योजना सुरू करणे यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे बँक कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी देहेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंप