शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अंतर्गत पाणीपुरवठा योजना : शंभर कोटींच्या बिलामुळे कंत्राटदाराचं चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

त्यानुसार जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या मुद्याला आ. कैलास गोरंट्याल यांनी यात लक्ष घालून ही योजना प्रत्यक्ष ...

त्यानुसार जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या मुद्याला आ. कैलास गोरंट्याल यांनी यात लक्ष घालून ही योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी जिवाचे रान केले, तसेच या योजनेसाठी ते काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांनी त्यावेळी स्वपक्षाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून या योजनेसाठी विशेष निधी म्हणजेच जवळपास २५० कोटी मंजूर केले. ही योजना व्हावी म्हणून त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावेळीदेखील जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे हेच होते. या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी मिळून ही योजना पूर्ण केली. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याच हस्ते या योजनेचा थाटात शुभारंभ करून आ. कैलास गोरंट्याल यांनी स्वप्नपूर्ती केली होती.

हे सर्व खरे असले तरी त्यावेळी जालन्याच्या वेशीवर आलेले पाणी जालन्यातील विविध भागांत समप्रमाणात मिळावे म्हणून अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी केंद्र सरकारच्या नगरोत्थान निधीतून जवळपास १३२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यासाठी त्यावेळी खासदार असलेले आणि आज केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले.

चौकट

नऊपैकी आठ जलकुंभांचे काम पूर्ण

अंतर्गत जलवाहिनी अंथरण्यासाठी ज्या एजन्सीला काम दिले होते त्या कंत्राटदाराने शहरात विविध भागांत जलवाहिनी अंथरली आहे, तसेच नऊ जलकुंभ उभारण्याचे या योजनेत ठरले होते. त्यातील आठ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. आता केवळ एक जलकुंभ पूर्ण झाल्यावर या योजनेची हायड्रोलिक टेस्ट घेण्यात येणार आहे. या कामासाठी आतापर्यंत कंत्राटदारास १०४ कोटी रुपयांचे बिल दिले असल्याचे सांगण्यात येते.