शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

रोहित्र बसविल्याने विद्युत पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

शहरातील आंबेडकर नगर, कुरेशी मोहल्ला, देऊळ, बागवान गल्ली या भागांतील २०० केव्हीचे रोहित्र चार दिवसांपूर्वी जळाले होते. रोहित्र जळाल्याने ...

शहरातील आंबेडकर नगर, कुरेशी मोहल्ला, देऊळ, बागवान गल्ली या भागांतील २०० केव्हीचे रोहित्र चार दिवसांपूर्वी जळाले होते. रोहित्र जळाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. सध्या कडाक्याचे ऊन पडत असल्याने नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत होती. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा महावितरणकडे तक्रारी केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही बाब नागरिकांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कानावर घातली. यानंतर टोपे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रोहित्र बसविले असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल डॉ. संजय काळे, राहुल खरात, अब्बास कुरेशी, मुनाफ कुरेशी, खाजा बागवान, फिरोज कुरेशी, अनिस कुरेशी, बुढन कुरेशी, अंकुश घोडे, चांद कुरेशी, अतिक शहा, दीपक खरात आदींची उपस्थिती होती.