शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

खाकीची रोगप्रतिकारक शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात पहिल्या लाटेत २ तर दुसऱ्या लाटेत तीन जणांचा मूत्यू झाला आहे. ...

जिल्ह्यात आतापर्यंत ५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात पहिल्या लाटेत २ तर दुसऱ्या लाटेत तीन जणांचा मूत्यू झाला आहे. पहिल्या लाटेनंतर पोलिसांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायामासह हिरव्या पालेभाज्या खाण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असतानाही दुसऱ्या लाटेत तब्बल १५० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५२ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर ४३ हजारांपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज व्यायामासह पालेभाज्यांचे सेवन

कोरोनाकाळातही पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर आहे. अशा काळात ते फिट राहण्यासाठी व त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायामासह अंडी, हिरव्या पालेभाज्या खातात.

गतवर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही सकाळी उठून व्यायाम करतो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी व हिरव्या पालेभाज्या खातो.

समाधान तेलंग्रे, पोलीस कर्मचारी

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आम्हाला कर्तव्यावर राहावे लागते. यासाठी आम्ही दररोज सकाळी व्यायाम करतो. मी बाहेर जेवण करणे सोडले आहे. घरचाच डब्बा खातो.

प्रशांत देशमुख, पोलीस कर्मचारी

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या काळात जिल्ह्यातील २२७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. २०२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, जालना