शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार - रफिक पारनेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST

रांजणी : अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार आहे, मानवाला जीवनाचा उद्देश समजला नाही, त्यामुळेच तो ...

रांजणी : अज्ञानता हाच मानवी जीवनातील सर्वात मोठा अंधार आहे, मानवाला जीवनाचा उद्देश समजला नाही, त्यामुळेच तो भटकत आहे, असे मत डॉ. रफिक पारनेरकर यांनी व्यक्त केले. जमाते इस्लामी हिंदतर्फे घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे सोमवारी अंधारातून प्रकाशाकडे अभियानाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मिर्झा फरहतुल्ला बेग, मौलाना अब्दुल खुद्दूस आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पारनेरकर म्हणाले की, प्रत्येक मानवाला मृत्यूनंतर स्वत:च्या कर्माचे फळ भोगावे लागणार आहे, हे ध्यानात घेऊन जीवनाचा उद्देश समजावून घ्यावा. प्रारंभी हाफीज हसनुल बन्ना याने कुराण पठण केले. सूत्रसंचालन शेख अब्दुल रहिम यांनी तर आभार मोहसिन इकबाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमाते इस्लामी हिंदच्या स्थानिक पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.