शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुख-शांती हवी असेल तर नामस्मरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:22 IST

आपण महापुरुषाचे जन्म आणि दत्तजन्म कशासाठी साजरा करतो, याचे महत्व समजून घेतले पाहिजे, असे प. पूज्य, भास्कर महाराज देशपांडे यांनी सांगितले आहे.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : संसारात सुख शांती हवी असेल तर यासाठी नामस्मरण करायला हवे, संसारातून आडमार्गी जाणाऱ्या माणसाला मार्गी लावण्याचे काम संत करत असतात. त्यामुळे आपण महापुरुषाचे जन्म आणि दत्तजन्म कशासाठी साजरा करतो, याचे महत्व समजून घेतले पाहिजे, असे प. पूज्य, भास्कर महाराज देशपांडे यांनी सांगितले आहे.येथील नवनाथ संस्थानमध्ये भाविक - भक्तांच्या उपस्थितीत शनिवारी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचे जन्मकथा या विषयी संगीत किर्तनामधून ब्रह्म, विष्णू, महेश, अंतरीऋषी, माता अनसूया यांची दत्त रुपी महिमा सांगून तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत, संत तुकोबाराय यांनी दत्त जन्मानिमित्त घेतलेला अभंग, मंहती सांगून जन्माचे महत्व सांगण्यात आले.प्रारंभी दत्त जन्माची कथा सांगताना माता अनुसया याचे पातिव्रत्य सिद्ध कसे झाले, याची माहिती त्यांनी दिली.दुपारी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी विधिवत पूजा करून दत्त जन्मोत्सव साजरा केला. रविवारी दत्त जयंती सप्ताहाची सांगता होणार आहे. या निमित्य दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेDatta Mandirदत्त मंदिर