शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सुख-शांती हवी असेल तर नामस्मरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:22 IST

आपण महापुरुषाचे जन्म आणि दत्तजन्म कशासाठी साजरा करतो, याचे महत्व समजून घेतले पाहिजे, असे प. पूज्य, भास्कर महाराज देशपांडे यांनी सांगितले आहे.

ल्ोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : संसारात सुख शांती हवी असेल तर यासाठी नामस्मरण करायला हवे, संसारातून आडमार्गी जाणाऱ्या माणसाला मार्गी लावण्याचे काम संत करत असतात. त्यामुळे आपण महापुरुषाचे जन्म आणि दत्तजन्म कशासाठी साजरा करतो, याचे महत्व समजून घेतले पाहिजे, असे प. पूज्य, भास्कर महाराज देशपांडे यांनी सांगितले आहे.येथील नवनाथ संस्थानमध्ये भाविक - भक्तांच्या उपस्थितीत शनिवारी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचे जन्मकथा या विषयी संगीत किर्तनामधून ब्रह्म, विष्णू, महेश, अंतरीऋषी, माता अनसूया यांची दत्त रुपी महिमा सांगून तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत, संत तुकोबाराय यांनी दत्त जन्मानिमित्त घेतलेला अभंग, मंहती सांगून जन्माचे महत्व सांगण्यात आले.प्रारंभी दत्त जन्माची कथा सांगताना माता अनुसया याचे पातिव्रत्य सिद्ध कसे झाले, याची माहिती त्यांनी दिली.दुपारी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी विधिवत पूजा करून दत्त जन्मोत्सव साजरा केला. रविवारी दत्त जयंती सप्ताहाची सांगता होणार आहे. या निमित्य दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेDatta Mandirदत्त मंदिर