शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

युती कायम राहण्यासाठी मोदी व उध्दवांशी बोलू- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:58 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे. युती करणे शिवसेनेच्या अस्तित्वासाठी देखील महत्वाचे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे. युती करणे शिवसेनेच्या अस्तित्वासाठी देखील महत्वाचे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ते मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.रामदास आठवले हे त्यांच्या मित्राच्या निधनानंतर त्यांच्या कुंटुंबाच्या सांत्वनासाठी जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी आल्यावरून विरोधी पक्ष जे राजकाण करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. भीमा-कोरगाव दंगल प्रकरणातील भिडे गुरूजींच्या सहभागाबद्दल आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून, भिडे गुरूजींनी नाशिक येथे जे वक्तव्य केले आहे, ते अंधश्रध्दा पसरवणारे असून, त्यांच्या सभांना परवानगी नाकारली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली.युपीएससी न देता प्रशासनात आयएएस दर्जाचे अधिकारी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल विचारले असता, यावर उत्तर देण्याचे टाळले. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागातील अधिका-यांशी चर्चा केली. पत्रकार परिषदेस अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, बबनराव रत्नपारखे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारण