शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

युती कायम राहण्यासाठी मोदी व उध्दवांशी बोलू- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:58 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे. युती करणे शिवसेनेच्या अस्तित्वासाठी देखील महत्वाचे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत राहावे म्हणून आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. त्यांनी देखील याबाबत सकारत्मकता दाखवून आपण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क करणार असल्याची माहिती माझ्याजवळ दिली आहे. युती करणे शिवसेनेच्या अस्तित्वासाठी देखील महत्वाचे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ते मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलत होते.रामदास आठवले हे त्यांच्या मित्राच्या निधनानंतर त्यांच्या कुंटुंबाच्या सांत्वनासाठी जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी आल्यावरून विरोधी पक्ष जे राजकाण करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. भीमा-कोरगाव दंगल प्रकरणातील भिडे गुरूजींच्या सहभागाबद्दल आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून, भिडे गुरूजींनी नाशिक येथे जे वक्तव्य केले आहे, ते अंधश्रध्दा पसरवणारे असून, त्यांच्या सभांना परवानगी नाकारली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली.युपीएससी न देता प्रशासनात आयएएस दर्जाचे अधिकारी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल विचारले असता, यावर उत्तर देण्याचे टाळले. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागातील अधिका-यांशी चर्चा केली. पत्रकार परिषदेस अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, बबनराव रत्नपारखे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारण