शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

‘निम्न दुधना’ चे पाणी कसे टिकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:11 IST

हिवाळ्यातच परभणी आणि पूर्णातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणारे प्रकल्प कोरडेठाक पडले असून निम्न दुधनातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : हिवाळ्यातच परभणी आणि पूर्णातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणारे प्रकल्प कोरडेठाक पडले असून निम्न दुधनातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. ६९ टक्के पाणीसाठा असलेल्या निम्न दुधनातून परतूर, सेलूसह ग्रामीण भागात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पावसाळ्यापर्यंत कसे टिकणार, हा प्रश्न घर करू लागला आहे.परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील पाण्यावर यावर्षी परभणी, पूर्णा शहराचा भार पडणार आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत या शहरांना पाणीटंचाई निवारणार्थ सतत पाणी सोडावे लागणार आहे.निम्न दूधना प्रकल्पात सध्या ६९ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून परतूर, सेलू शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यातच आता परभणी व पूर्णा शहरालाही पाणी सोडण्यात येणार आहे.या शहरांना मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प आटल्याने निम्न दुधनातून पाणी द्यावे लागणार आहे.विशेष म्हणजे या प्रकल्पावर यावर्षी पाणीटंचाई निवारणाचा मोठा भार पडणार असल्यााने प्रकल्पातील साठा येत्या पावसाळ्यापर्यंत जतन करुन ठेवण्याची मोठी जबाबदारी प्रकल्प प्रशासनावर येऊन पडली आहे.